ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत “रनभला” पुस्तकांचे भरत गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.
तेरवण: आपल्या खेडेगावातील रुढी, परंपरा, चालीरीती, जपणे व त्यांचे जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी...
