भारत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त होणार! केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा विश्वास
सिंधुदुर्ग: १९ एप्रिल (वार्ता.) – जागतिक उद्दिष्टाच्या ५ वर्षे आधीच म्हणजे वर्ष २०२५ पर्यंत भारत देश क्षयरोगमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री...
