बुद्धिमत्तेच्या विकासासाठी पुस्तके वाचणे तसेच शालेय जीवनात क्रीडा खेळणे, शेती काम करणे, बागडणे हेच महत्त्वाचे आहे…! तहसीलदार श्रीधर पाटील
सावंतवाडी प्रतिनिधी: आजच्या तंत्रज्ञांच्या युगात ए आय तुम्हाला सर्वकाही लिहून देऊ शकतो परंतु आपण स्वतः वाचन करणे आणि लिहिणे हे भावनांशी जोडले जाते. मात्र ए...
