चालती बोलती केंद्रे निर्माण करा: गुरुमाऊली श्रीआण्णासाहेब मोरे
नाशिक (प्रतिनिधी): ग्राम अभियानाच्या माध्यमातून गावागावात माती-विटांची केंद्रे निर्माण करण्यापेक्षा घराघरात दोन पायांची चालती बोलती केंद्रे निर्माण करा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ...
