लोकहितासाठी धडपडणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष द्यावे :- रवी जाधव*
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरांमधील तसेच इतरही आजूबाजूच्या गावांमधील लोकहित जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये, नैसर्गिक आपत्ती महापुरामध्ये तसेच संकट असलेल्या लोकांसाठी व निराधारांसाठी गेली...
