मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी. च्या) कायम कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना एन्.एम्.एम्.टी. प्रशासनाने वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. महापालिकेचे...
मुंबई: महाराष्ट्रात एकूण १ कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानंतर ‘प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या’, असा आदेश स्थानिक पातळीवरील...
मुंबई: राज्यशासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून चालू होणार्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी १५ सप्टेंबर...
जम्मू-काश्मीर: गेल्या ३० वर्षांपासून पसार असणार्या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. आदिल फारुख फरीदी, इश्तियाक अहमद, इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक, एजाज, जमील आणि इश्तियाक अशी...
३ सप्टेंबर वार्ता: माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या कारचा अपघात झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मेहता यांचा...
३ सप्टेंबर वार्ता: भिवंडी शहरातील गौरीपाडा येथील मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी...
२ सप्टेंबर वार्ता: पंतप्रधान येत्या ६ आणि ७ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय जकार्ता, इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० व्या आसियान-भारत शिखर संमेलनात...
नाशिक (प्रतिनिधी): ग्राम अभियानाच्या माध्यमातून गावागावात माती-विटांची केंद्रे निर्माण करण्यापेक्षा घराघरात दोन पायांची चालती बोलती केंद्रे निर्माण करा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ...