औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरामुळे आज शहर बंद आणि आणि मोर्चाचे आयोजन!
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी नावं देण्यात आली आहेत. याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांकडून मोठा विरोध...
