शासनाने आंबा-काजू बागायतदारांना आर्थिक मदत वाढवावी..! महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरचे उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण परब यांची मागणी.
कुडाळ प्रतिनिधी: शासनाने आंबा-काजू बागायतदारांना जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत हि अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे द्राक्ष बागायतदारांना शासन मदत देते त्या धर्तीवर...
