स्वाभिमानी तर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन चार जूनला कोल्हापूर मध्ये! राजू शेट्टी
१५ मे वार्ता: शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत , विचारवंत, यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावं.. शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व...
