सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी कोरड घशाला पडत आहे.
सावंतवाडी प्रतिनिधी: – शहराला २४ तास पाणी देणार या संकल्पनेतून राजकीय लोकप्रतिनिधीनी शहर वासियांना गेले वीस वर्षे आश्वासीक केले. यासाठी पाळणेकोंड धरणाची उंची वाढवून गोडबोले...
