ठाणे: मुंब्रा येथील रेतीबंदर दिवा खाडी परिसरात ठाणे पोलिसांना स्फोटकांचा साठा सापडला आहे. यात १६ जिलेटिनच्या कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आले असून १२ सप्टेंबरला...
पुसेसावळी, ता. खटाव येथे संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात एका मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह 13 तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे. जोपर्यंत मुख्य सूत्रधाराला अटक केली जात...
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक वक्तव्यासाठी खुप प्रसिद्ध आहेतच. परंतु बऱ्याच वेळी त्यांचे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलेले आहे. अशीच घटना सध्या राज्यात घडली...
सिंधुदुर्ग :- राज्यातील खासगी प्रवास वाहतुकीचे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाड्या आकारणाऱ्या खासगी वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाने फार मोठा दणका दिला आहे. मुंबई...
१२ सप्टेंबर वार्ता: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. टीडीपीने वायएसआरसीपी सरकारविरोधात...
मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तामिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्ट करणार का ? गायत्री एन्., संस्थापिका, ‘भारत वॉइस’ सिंधुदुर्ग प्रतिनिधी...
वेगुर्ला: आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खूप धोकादायक बनला होता. गणेश चतुर्थी सण अगदी जवळ आला आहे आणि त्यामुळे...
कोल्हापूर: जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करावी आणि शहर आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. शहराशी निगडित विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण...
मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी १४ सप्टेंबर या दिवशी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या ४०, तर...