स्टोरी

मुलांच्या भवितव्यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यंत महत्त्वाचे:- केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस संदर्भात उपोषणाला मनसे विद्यार्थी सेनेचा पाठिंबा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांनी दिली. टर्मिनस मुळे भविष्यात मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. येण्या-जाण्यासाठी रेल्वे थांबा भेटला तर सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग च्या मुलांना सोयीस्कर होऊ शकतं. त्यामुळे रेल्वे टर्मिनस ची गरज आहे आणि याचा जास्त फायदा जिल्हातील विद्यार्थ्यांना होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपोषण स्थळी उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

जलजीवन मिशनच्या कामांमधील त्रुटी आ. वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आणल्या निदर्शनास.

news

‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का? भारत सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील!

news

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ११२ न्यायाधिशांच्या नियुक्त्याही रहित !

news

Leave a Comment