अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्हातील शाळांना सुट्टी..! मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधी: आज रविवारी ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय...
