स्टोरी

टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळ्यामुळे मुबंई महानगरपालिका हैराण.

Spread the love

मुबंई: टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा मरिन ड्राईव्ह परिसरात ४ जुलैला पार पडला. या वेळी लाखो मुंबईकर तेथे जमले होते. या सर्वांनी खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट, चपला आणि इतर वस्तू तेथेच टाकल्याने रस्त्यावर पुष्कळ कचरा साठला होता. हा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला २ मोठे डंपर आणि ५ लहान जीप यांचा वापर करावा लागला. रात्री ११.३० वाजल्यापासून चालू झालेली ही स्वच्छता मोहीम ५ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत चालूच होती. यात १०० हून अधिक कामगारांना श्रम करावे लागले.


Spread the love

Related posts

शिक्षकांचा मुख्यालयात राहण्याच्या मुद्दा पुन्हा पेटणार, आमदार बंब शिक्षक दिनी काढणार मोर्चा….

news

पोईप येथे २३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव!

news

सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिका ग्रहातील नर्स सौ. ज्योती अमर बागकर यांचं निधन.

news

Leave a Comment