स्टोरी

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्हातील शाळांना सुट्टी..! मंत्री दिपक केसरकर

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज रविवारी ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

 

याबाबतची घोषणा मंत्री दिपक केसरकर सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले भरून वाहत आहेत त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवू नये शाळेला सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली.


Spread the love

Related posts

कोमसाप शाखा सावंतवाडी तर्फे क्रांतिकारक केशव गोविंद गवस देसाई व देवु नाईक हळदणकर यांना अभिवादन करून क्रांती दिन साजरा!

news

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

news

सावंतवाडी शहरात बाहेरून येणाऱ्या अनोळख्या व्यक्तींचा तपास करण्याबाबत पोलिसांचा हलगर्जीपणा….!

news

Leave a Comment