सावंतवाडी प्रतिनिधी: दि. १० मार्च : डेरवण येथील एस. व्ही. जे. सिटी संकुलनात सुरू असलेल्या राज्यस्तरीय डेरवण युथ गेम्स स्पर्धेत सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने...
म्हसळा प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मर्या. खरसई या संस्थेने राज्यात चौथा क्रमांक...
सांगली जिल्ह्यात खत खरेदीसाठी ई-पॉसमधील सॉफ्टवेअरमध्ये खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातीची माहिती द्यावी लागत आहे. या प्रकरणवरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका...
राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात कांदा दाराच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहेत. बाजार...
रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनां दुखावल्या जात आहेत....
रत्नागिरी,दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात ईडीने अनिल परब यांचे यांचे मित्र आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम...
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी नावं देण्यात आली आहेत. याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांकडून मोठा विरोध...