क्राईम

ठाणे विभागात साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे!

Spread the love

ठाणे: ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात गेल्‍या साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे नोंद झाले आहेत. या गुन्‍ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्‍यांसह एकूण आरोपींची संख्‍या ७० आहे. एकाही गुन्‍ह्यामध्‍ये न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍यात आलेले नाही. ४९ गुन्‍हे हे तपासाधीन आहेत. गेल्‍या वर्षीपेक्षा ही संख्‍या ११ ने वाढली आहे.राज्‍यात १ जानेवारी ते ११ जून या कालावधीत ३५० हून अधिक जास्‍त लाचखोरीचे गुन्‍हे नोंद झाले आहेत. नाशिक -८०, पुणे – ६८, छत्रपती संभाजीनगर – ६६ अशी संख्‍या आहे.


Spread the love

Related posts

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हणजूण येथे पर्यटक कुटुंबावर प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण.

news

रत्नागिरीत पैशांच्या वादातून मैत्रिणीचा खून : आरोपीला जन्मठेप

news

मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

news

Leave a Comment