स्टोरी

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

Spread the love

आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. राज्यात १५,७७,२५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील ५०३३ परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी राज्यभरात विशेष अभियान राबविले जात आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत.


Spread the love

Related posts

जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमानी साजरा.

news

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त आयोजित रानभाज्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

गोळवण येथे ग्रामसभेला प्रतिसाद…!

news

Leave a Comment