स्टोरी

जिल्हाधिकारी यांनी शेती सव्रक्षण प्रलंबित परवाने तरी द्यावेत किंवा अंबा बागेमध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर बसवावा…!

Spread the love

सिंधुदुर्ग: दिवसेंदिवस जंगलात वानरांची संख्या वाढत आहे व त्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल याचबरोबर वानरांचा त्रास बागायतदारांना मोठ्या प्रमणावर सहन करावा लागत आहे .तरी प्रलंबित शेती सवरक्षण परवाने जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर द्यावेत यासाठी लवकरच मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे.असे राहूल सावंत(युवासेना विभाग प्रमुख मसुरे) यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा!

news

अतिवृष्टीमुळे चाफेखोल प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळली! तर शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला…..

news

सावंतवाडी नगरपरिषद येथील रुग्णवाहिका यामधील आर्थिक अनियमता दूर करण्याविषयी येथील मुख्य अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

news

Leave a Comment