सरकारने मोठा गाजावाजा करून आंबोली कबुलायतदारगावकर जमीन प्रश्न सुटल्याची शेखी मिरवली! मात्र यात अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट.
९ ऑगस्ट वार्ता: भारतीय राज्यघटनेत आदर्श संकल्पना आहे भारत हे कायद्याचे राज्य असून कल्याणकारी राज्य आहे त्यानुसार त्यांनी राज्यकारभार चालवावा केंद्रसरकारच्या ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार...
