गोकृपा अमृतम् जैविक द्रावणाचे होडावडा येथे प्रात्यक्षिक.
सावंतवाडी प्रतिनिधी: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता खराब होत आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवून जमिनीतील उपलब्ध अन्नघटक पिकांना मिळवून देण्याचे काम...
