मुंबई बॉम्बस्फोटातीत आरोपींबाबत तातडीने सुनावणी घ्यावी! नातेवाईकांची मागणी
१० जुलै वार्ता: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात निर्दोष व्यक्तींना अटक केली आहे. ते तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. त्या व्यक्ती पूर्णपणे निर्दोष आहेत, एटीएस मुंबईने चुकीच्या पद्धतीने...
