रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार! पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी:– स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार येथे विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी...
