धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी आपली दोन मुले गमावल्याचा प्रसंग दाखविला आहे. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असा तो प्रसंग आहे. दोन दोन मुलं ज्याला गमवावी...
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका केली आहे. सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या...
जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट करून हत्या करणं हे थांबताना दिसत नाही. पुलवामात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली. संजय शर्मा असं या काश्मिरी पंडिताचं...
दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत...
वर्धा: ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशिकात सुरू झाले आहे. राज्य स्थापन झाल्यानंतर प्रथमच अशी विशेष व्यवस्था उपलब्ध झाली, असल्याची माहिती पुढे आली आहे.महाज्योतीचे माजी...
मुंबई : मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर...
चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. प्रत्येक राज्यात लोक...
दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मनोहर मालवणकर यांचा दाणोलीतून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना फोन आला. श्री साटम महाराज यांची झरी...
१) उत्साही वातावरण. सकाळचे वातावरण फारच उत्साहपूर्ण आणि आनंददायक असते. जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपल्याला या उत्साही वातावरणाचा अनुभव घेता येतो. सकाळची वेळ...
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६) भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून...