स्टोरी

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

Spread the love

१० ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली. या निमित्ताने मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि मान्यवर यांना कापडी तिरंगा ध्वज देण्यात आला.


Spread the love

Related posts

कोमसापची २० सप्टेंबरला सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणार वार्षिक सर्वसाधारण सभा.

news

शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचा समृद्धी टोल प्लाझावर राडा!

news

सेवानिवृत्त शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक असतात….! प्रा. रुपेश पाटील.

news

Leave a Comment