स्टोरी

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

Spread the love

१० ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली. या निमित्ताने मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि मान्यवर यांना कापडी तिरंगा ध्वज देण्यात आला.


Spread the love

Related posts

शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेतल्यास जलसमाधी घेणार! डी.एड्. बेरोजगार संघटनेची चेतावणी

news

देशहितासाठी काही विधायक निर्णय घेणे आज काळाची गरज! श्रीकांत सावंत.

news

कन्‍नड सक्‍तीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हुतात्‍म्‍यांना बेळगाव येथे अभिवादन!

news

Leave a Comment