स्टोरी

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

Spread the love

१० ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली. या निमित्ताने मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि मान्यवर यांना कापडी तिरंगा ध्वज देण्यात आला.


Spread the love

Related posts

महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य ठरले लक्षवेधी.

news

मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते! माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

news

सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांचे आज आंदोलन…!

news

Leave a Comment