स्टोरी

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Spread the love

२९ जुलै वार्ता: राज्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा एकूण १ लाख ९ सहस्र ६०५ शाळांची नोंद आहे. यांतील ८९ सहस्र ५६० शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. उर्वतिर २० सहस्र ४५ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्याची सूचना देण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. याविषयी २८ जुलै या दिवशी आमदार कुणाल पाटील यांनी राज्यातील खासगी आणि जिल्हा परिषद यांच्या शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली.


Spread the love

Related posts

देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे ज्येष्ठ नागरिक संगोपन परिचारिका प्रशिक्षण अभिनव कार्यक्रम संपन्न…..

news

काल अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना ही एक ‘अपघात’ नव्हती. ती एक जागृत नरसंहार होती…! डॉ.गौरी साखरे, अमरावती.

news

स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

news

Leave a Comment