स्टोरी

गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले!

Spread the love

१६ जून वार्ता: बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनच्या रात्री गुजरातच्या जखाऊ किनारपट्टीवर धडकल्यामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जण घायाळ झाले. त्याव्यतिरिक्त प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकले असून त्याचा वेग मंदावला आहे.


Spread the love

Related posts

मळगाव ब्रिजवर म्हैस आडवी आल्याने अपघात पती-पत्नी जखमी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान धावली मदतीला.

news

देवगड तालुक्यातील ग्रामीण कुटा या वित्तीय संस्थेच्या विरोधात जनसामान्यांच्या लढ्याला यश! संतोष मयेकर

news

मसुरे देऊळवडा येथील हायमास्ट टॉवरकार्यान्वित….

news

Leave a Comment