राजकारण

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार मुंबईत येताहेत; शरद पवार यांचं टीकास्त्र

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत..

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. “मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे. पण हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील. राज्याचा विकास होणार असेल. तर काही हरकत असायचं कारण नाही. पण ते येऊन केवळ राजकीय भाषणच करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा”,


Spread the love

Related posts

माणगाव येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद….

news

आशिया खंडातील अग्रणीय नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवे अध्यक्ष कोण?

news

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

news

Leave a Comment