स्टोरी

नाशिक मध्ये झालेल्या गारपिटीने शेतकरी हैराण

Spread the love

नाशिक: आज नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. यापूर्वी अनेक संकटाना या शेतकऱ्यांनी धीराने तोंड दिलंय परंतु आज मात्र सहनशीलतेच्या पलीकडे निसर्गाने घाव घातला आहे. यातून शेतकरी उभा राहनं अशक्य आहे. केवळ आश्वासन न देता द्राक्ष उत्पादकांना एकरी अडीच लाख रुपये व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने केली पाहिजे.तरच आत्महत्येच्या वाटा आपल्याला थोपवता येतील.

संदीप जगतापप्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना


Spread the love

Related posts

निपुण भारत अभियान अंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

news

ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

news

उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

news

Leave a Comment