स्टोरी

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

Spread the love

७ मे वार्ता: रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मिसाईल हल्ला केला आहे. पाकिस्तानने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता. त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओके मध्ये या ९ ठिकानांवर हल्ले केले आहेत.१. बहावलपूर,२. मुरीदके,३. गुलपुर,४. भीमबर,५. चकअमरू, ६ बाग, ७. कोटली,८. सियालकोट.९ मुजफ्फराबाद


Spread the love

Related posts

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे ४ सप्टेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

news

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत ७२ रिक्त जागांसाठी होणार भरती !

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी कोकणपुत्र, श्री. सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…!

news

Leave a Comment