स्टोरी

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

Spread the love

७ मे वार्ता: रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मिसाईल हल्ला केला आहे. पाकिस्तानने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता. त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओके मध्ये या ९ ठिकानांवर हल्ले केले आहेत.१. बहावलपूर,२. मुरीदके,३. गुलपुर,४. भीमबर,५. चकअमरू, ६ बाग, ७. कोटली,८. सियालकोट.९ मुजफ्फराबाद


Spread the love

Related posts

बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे वक्तव्य.

news

चिवला बीच येथे अल्बर्ट फर्नांडिस यांच्या जळालेल्या बोटीची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करून केली आर्थिक मदत….!

news

नवीन वर्षाची सुरुवात “बँक खाते” ब्लॉक च्या मेसेजने…!

news

Leave a Comment