शिक्षण

पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे.

Spread the love

२३ डिसेंबर वार्ता: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे. मात्र पुन्हा अनुतीर्ण झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.


Spread the love

Related posts

स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले मौलिक मार्गदर्शन!

news

जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे नंबर १ चा बांधावरची शाळा स्तुत्य उपक्रम…!

news

सर्व शाळांमध्ये मराठी भाषाविषय सक्तीचा करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी

news

Leave a Comment