शिक्षण

पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे.

Spread the love

२३ डिसेंबर वार्ता: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे. मात्र पुन्हा अनुतीर्ण झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.


Spread the love

Related posts

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

news

शिक्षक भारती आंदोलनाचा प्रभाव; वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.

प्रसाद परब

श्रद्धा चीले ठरली जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाची मानकरी.

news

Leave a Comment