स्टोरी

केंद्रातील सरकार नामर्द आहे. आमदार बच्चू कडू यांची टीका.

Spread the love

२२ ऑगस्ट वार्ता: सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावरून आमदार बच्चू कडू यांनी “केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत जोरदार टीका केली आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करतं. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? असा प्रश्नहि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला केला आहे.

सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!

news

सर्व विभागांमध्‍ये राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे! – मुख्‍यमंत्री

news

भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे….

news

Leave a Comment