आठ दिवसात वर्कऑर्डर दिल्या नाही तर पंतप्रधान,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय बंद करु….! आ. वैभव नाईक
वर्कऑर्डर न दिल्याने कुडाळ,मालवण मधील ३५ रस्त्यांची कामे रखडली….! ग्रामविकास विभागाचे अधिकारी किंवा मंत्री पैसे घेतल्याशिवाय वर्कऑर्डर देत नाहीत….! पालकमंत्र्यांचा अपमान कि, खात्यावर अंकुश नाही...
