Month : May 2023

स्टोरी

छत्तीसगड पोलीसाचा आंबोली दरीत कोसळून मृत्यू

news
सावंतवाडी प्रतिनिधी: – गोवा येथून कर्नाटक येथे परतत असताना वाटेत आंबोली घाटात थांबलेल्या छत्तीसगड पोलीस जवानाचा पाय घसरून दरीत पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला हि घटना...
स्टोरी

मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा सन्मान!

news
मसुरे प्रतिनिधी: कामगार दिनाचे औचित्य साधत संघर्ष मित्र मंडळ आडबंदर- मुंबई आणि मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक सदस्या सौ. रवीना मालाडकर, सौ अंजली सावंत, माजी...
स्टोरी

आंगणेवाडी येथे १३ मे रोजी जिल्हास्तरीय खुली एकेरी नॄत्य स्पर्धा….

news
मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्रौ ठिक १०.३० वाजताकै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय...
स्टोरी

सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी कोरड घशाला पडत आहे.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: – शहराला २४ तास पाणी देणार या संकल्पनेतून राजकीय लोकप्रतिनिधीनी शहर वासियांना गेले वीस वर्षे आश्वासीक केले. यासाठी पाळणेकोंड धरणाची उंची वाढवून गोडबोले...
शिक्षण

कोकणातून प्रशासकीय अधिकारी घडवणारच!- सत्यवान यशवंत रेडकर

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): राजा शिवाजी विद्यालय, विलवडे प्रशालेमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागातील अनुवाद अधिकारी, कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे गांव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक ज्ञानदान करणारे, कोकण भूमिपुत्र मा....
क्राईम

मालाड (मुंबई) येथे महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक!

news
मुंबई: ‘व्हिडिओ ‘लाईक’ करा आणि कमवा’ असे आमीष दाखवून मालाडमधील २९ वर्षीय महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुरार...
स्टोरी

मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन १३ मे २०२३ रोजी

news
मसुरे प्रतिनिधी: श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी मौजे धाकटी मालडी (तालुका मालवण) येथे श्री...
स्टोरी

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

news
गेल्या काही वर्षांमध्ये आतंकवादाचे आणखी एक भयानक स्वरूप निर्माण झाले आहे. बाँब, बंदूक आणि पिस्तूल यांचा आवाज ऐकू येत होतो; मात्र समाजाला पोखरण्याच्या आतंकवाद्यांच्या षड्यंत्राचा...
स्टोरी

सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू!

news
रत्नागिरी: बाणकोट येथे सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील अनुमाने साडेतीन सहस्र शेळ्या-मेंढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. उपासमारी आणि घटसर्प हा आजार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात...
स्टोरी

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद झाला पाहिजे! डॉ. एस्. जयशंकर

news
भारताला सीमापार आतंकवादाचा धोका अजूनही कायम आहे. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणे बंद झाले पाहिजे. आतंकवादाचा सामना करणे हे या संघटनेच्या मूळ उद्देशांपैकी एक आहे. आतंकवादाकडे डोळेझाक...