Month : March 2023

राजकारण

अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी! काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी.

news
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी...
राजकारण

आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला राम राम ठोकला…..

news
माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ११ मार्च रोजी किरण कुमार रेड्डी यांनी...
राजकारण

आज कांदा दाराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव?

news
अर्थसंकल्प अधिवेशनात कांदा किमतीवरून सत्ताधारी आणि विरीधकांमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पंधरा दिवसांनी शिंदे सरकारने यावर महत्वाची घोषणा केली आहे. विधानसभेत जेव्हा...
राजकारण

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे जिल्हाप्रमुख होतो! आमदार वैभव नाईक

news
सावंतवाडी प्रतिनिधी: आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने, त्यांची उचलबांगडी करण्यात आली....
राजकारण

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा !

news
सावंतवाडी प्रतिनिधी: खासदार विनायक राऊत यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केले आहे. आणि वैभव नाईक यांच्या जागी सिंधुदुर्गात तीन...
स्टोरी

श्री क्षेत्र मळगाव येथील लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना या कामाचा शुभारंभ

news
सावंतवाडी प्रतिनिधी: श्री क्षेत्र मळगाव येथील लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून माळगावच्या सरपंच सौ. स्नेहल जामदार...
राजकारण

६०० कोटींचा गैरव्यवहार सापडल्याचा ईडीचा दावा खोटा! तेजस्वी यादव

news
राजद प्रमुख लालू यादव यांच्या कुटुंबावर ईडीच्या छापेमारीतून ६०० कोटी रुपयांचे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्याचा दावा ईडी ने केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी...
स्टोरी

भारत देशात एन्फ्लुएंझा व्हायरसचा शिरकाव!

news
भारत देशात एन्फ्लुएंझा व्हायरसचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्र राज्यात एन्फ्लुएंझा व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. काही दिवसांपासून शहरासह राज्यातील तील वातावरणात सातत्याने बदल होत आहे....
स्टोरी

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ४ आणि अर्थ….

news
मना वासना दुष्ट कामा न ये रे! मना सर्वथा पापबुद्धी नको रे! मना सर्वथा नीती सोडू नको हो! मना अंतरी सार वीचार राहो ||४|| अर्थ:...
राजकारण

गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका! बातमी राज्यातील राजकारणाची….

news
सत्ता कुणाचीही असो, सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट असे दोन गट नेहमी पहायला मिळतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र हे सुरूच असतं....