Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

गोळवण येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!

news
मसुरे प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढिवसानिमित्त गोळवण – पोईप रस्त्याच्या डांबरीकरण आणि गटाराच्या कामाचा शुभारंभ गोळवण सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच...
स्टोरी

मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

news
मुंबई :– मंत्रालयात येणार्‍या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी, यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव...
स्टोरी

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी ! श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

news
१२ एप्रिल (वार्ता.): – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार प्रकरण बंद करून न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करावे, तसेच मंदिरात...
स्टोरी

राज्यातील गावागावांत मिळणार वड-पिंपळ वृक्षांची छाया !महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम !

news
१२ एप्रिल (वार्ता.): – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिर्ती करण्याचा निर्णय राज्यशासनाने अर्थसंकल्पात घोषित केला होता. ही उद्याने प्रत्येक जिल्ह्यातील...
स्टोरी

अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना शिवरायांप्रमाणे तात्काळ मदत द्यावी! स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

news
नाशिक: गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील द्राक्ष, कांदा ,आंबा, गहू, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे...
स्टोरी

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का?अर्थमंत्री सीतारामन्

news
भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, हे चित्र अशा लोकांनी निर्माण केले आहे, जे कधी भारतातही आले नाहीत. भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या...
स्टोरी

रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी

news
शिरगाव (रत्नागिरी): कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत तालुक्यातील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ ही भाताची जात कोकणासह देशभरातील उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश...
स्टोरी

सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर मार्गी लावा! रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहिर मठकर

news
सावंतवाडी प्रतिनिधी:- सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण...
स्टोरी

कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_

news
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): काल मध्य रात्री पासुन ते या क्षणापर्यंत कल्याण पूर्वेत वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांना भर उन्हाळ्यात उष्णतेचा चटका सहन करावा...
स्टोरी

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले (राजापूर) येथील टोलवसुली चालू स्थानिकांना टोलमधून ७० टक्के सूट

news
रत्नागिरी: – मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले हा ‘टोलनाका’ चालू करण्यात आला असून ११ एप्रिलपासूनच...