पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना १५ दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील..! मोर्चाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) :- इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांसमिश्रीत सांडपाणी विनाप्रक्रिया...
