स्टोरी

देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मणिपूरवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आश्वासन!

Spread the love

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले आहे. देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मणिपूरवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला मोदी उत्तर देत आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या नागरिकांनी सरकारच्या प्रति कायम विश्वास दाखवला आहे. मी देवाचे आभार मानतो की, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची त्यांनी बुद्धी दिली. जनता आमच्या सरकारसोबत उभी आहे, विविध विधेयके आम्ही संसदेत पारित केली. आज मी जनतेचे आभार मानण्यासाठी संसेदत उभा आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

बोरिवली ते मांडवा बस फेरी मार्ग पूर्ववत करा!

news

एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न! अधिवक्ता सुभाष झा

news

नेनेवाडीतील राजमुद्रा प्रतिष्ठानला डॉ. चंद्रकांत सावंत यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द.

news

Leave a Comment