स्टोरी

कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

Spread the love

४ जुलै वार्ता: धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे आणि पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


Spread the love

Related posts

द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळने घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट.

news

आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा! : देवदत्त पुजारे     

news

टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे

news

Leave a Comment