स्टोरी

कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

Spread the love

४ जुलै वार्ता: धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे आणि पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


Spread the love

Related posts

रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन!

news

इस्रायल-हमास युद्ध रशिया रोखू शकतो! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा….

news

आज संपुर्ण जिल्ह्यात दुपारी ४ वा. सुरु होणार मॉक ड्रिल.

news

Leave a Comment