स्टोरी

कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

Spread the love

४ जुलै वार्ता: धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे आणि पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


Spread the love

Related posts

सार्वजनिक आर सी सी बांधकाम केलेली वीहीर अचानक कोसळली….!

news

बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था.

news

पंतप्रधान मोदी ५०,००० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार!

news

Leave a Comment