स्टोरी

कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

Spread the love

४ जुलै वार्ता: धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे आणि पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


Spread the love

Related posts

आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह…! ॲड. संजू शिरोडकर 

news

आंबा व काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात

news

राज्यातील ९०९ गावे आणि वाड्या येथे २१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

news

Leave a Comment