स्टोरी

कलंबिस्त येथील अशोक राऊळ यांच्या बांबू काजू साग बागायत जळून खाक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ओझरवाडी मड भागातील आठ एकर जागेतील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी अशोक वासुदेव राऊळ यांच्या बांबू साग काजू ची कलमे झाडे यांना आग लागून जळून खाक झाले आहेत या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळपास ७०० ते ८०० झाडे जळून खाक झाली याबाबत कृषी विभागाला कळवण्यात आले आहे. बागांना आग लागण्याचे प्रकार सर्रास सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत आहेत. वनवे लावण्याचा प्रकाराने जंगल नष्ट होत आहेत. वना खात्याने याबाबत उपाययोजना व चळवळ उभारले पण शेतकऱ्यांची काजू साग बांबू बागायती ना अज्ञात कुणी आग लावत आहेत त्याचा शोध घ्यावा अशी मागणी श्री राऊळ यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

news

पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

news

स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झालेल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने स्वातंत्र्यदिनी मुलाच्या वडिलांचा उपोषणाचा इशारा!

news

Leave a Comment