स्टोरी

गुळदुवे ग्रामस्थांनी राबवली नदीपात्र साफसफाई मोहिम.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: नदीचे पाणी झाडी नदी पात्रात वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे पुर मोठ्या प्रमाणात येतो व शेतीत पाणी घुसते व मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासन स्तरावर याची उपाय योजना व्हावी ही विनंती करूनही काहीच उपाय न झाल्याने अखेर गुळदुवे येथील गावकरीच एकत्र आले आणि त्यांनी नदीपात्र अशी साफसफाई मोहीम राबवली.

या साफसफाई मोहिमेमध्ये रुपेश धरणे, रवींद्र धरणे, नंदू धरणे, प्रशांत खोबरेकर, कमलकांत कोल्हे, दिलीप मामलेकर, मुकुंद धरणे,अरुण धरणे, रघुनाथ धरणे, रमाकांत शेटकर आदी ग्रामस्थ हजार होते.नदीपात्र साफसफाई मोहीम राबवून गुळ धुळे ग्रामस्थांनी शासनाला आदर्श घालून दिला आहे.


Spread the love

Related posts

आग्रहाचे निमंत्रण…! उद्या सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने होणाऱ्या दहावी पास विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहा…! सिताराम गावडे.

news

मळगाव वेत्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा आज शुभारंभ!

news

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन!

news

Leave a Comment