स्टोरी

दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मुभा द्यावी…!आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी भातशेती बरोबर जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा धंदा करत आहेत. त्यामुळे या धंद्यासाठी शेतकऱ्यांना कोल्हापूर वरून गुरांची ने- आण करावी लागते. अशावेळी गुरांची वाहतूक होत असताना पोलीसांकडून त्याची शहानिशा केल्याशिवाय शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.तरी दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवू नये. शेतकऱ्यांना तशी मुभा देण्यात यावी आणि तशा सूचना पोलिसांना द्याव्यात अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.


Spread the love

Related posts

मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी पैशांची मागणी करत असल्‍याचा केमिस्‍ट्र अँड ड्रगिस्‍ट संघटनेचा आरोप!

news

‘एन्.एम्.एम्.टी.’च्या कायम कर्मचार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना !

news

बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था.

news

Leave a Comment