स्टोरी

भारताची चंद्रावर स्वारी यशस्वी!

Spread the love

२३ ऑगस्ट वार्ता:

भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर यशस्वी झाली आहे. चांद्रयान – ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या कामगिरीचं जगानं कौतुक केलं आहे.  सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. 5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.


Spread the love

Related posts

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा.

news

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न…!

news

भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…!

news

Leave a Comment