स्टोरी

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

Spread the love

मुंबई: – राज्‍याला उद्योग क्षेत्रामध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर नेण्‍यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्‍य सरकार समन्‍वयाने काम करत आहे. त्‍यामुळे केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘शेतकर्‍यांसाठी आम्‍ही केवळ १ रुपयात ‘पीक विमा’ योजना चालू केली. ही एक ऐतिहासिक योजना असून त्‍यातून पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना त्‍याचा लाभ होत आहे.’’


Spread the love

Related posts

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

news

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम! मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी ऐरोली येथे मदत…

news

लवकरच चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग होईल!

news

Leave a Comment