स्टोरी

सरकारने चालू केलेल्‍या ७७८ पैकी ७०० योजना जनतेला ठाऊक नाहीत ! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Spread the love

१२ ऑगस्ट वार्ता: सध्‍याच्‍या सरकारने मोठा गाजावाजा करत चालू केलेल्‍या ७७८ योजनांपैकी ७०० योजनांची माहिती जनतेला नाही. या योजना प्रत्‍यक्षात कागदावरच दिसत आहेत. बहुसंख्‍य लोकांपर्यंत या योजना पोचल्‍याच नाहीत, तसेच अनेकांना तर त्‍या ठाऊकही नाहीत. त्‍यामुळे हे सरकार बोलघेवढेपणा करत असून ‘शासन आपल्‍या दारी’ असे विविध उपक्रम शासन राबवत असले तरीही याचा कुणालाही लाभ होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.


Spread the love

Related posts

कृषीदूतांनी दिली “आंब्याचे कोय कलम व बीज प्रक्रिया” बद्दल माहिती

news

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंजनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

news

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा..! योगेश धुरी

news

Leave a Comment