स्टोरी

सरकारने चालू केलेल्‍या ७७८ पैकी ७०० योजना जनतेला ठाऊक नाहीत ! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Spread the love

१२ ऑगस्ट वार्ता: सध्‍याच्‍या सरकारने मोठा गाजावाजा करत चालू केलेल्‍या ७७८ योजनांपैकी ७०० योजनांची माहिती जनतेला नाही. या योजना प्रत्‍यक्षात कागदावरच दिसत आहेत. बहुसंख्‍य लोकांपर्यंत या योजना पोचल्‍याच नाहीत, तसेच अनेकांना तर त्‍या ठाऊकही नाहीत. त्‍यामुळे हे सरकार बोलघेवढेपणा करत असून ‘शासन आपल्‍या दारी’ असे विविध उपक्रम शासन राबवत असले तरीही याचा कुणालाही लाभ होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.


Spread the love

Related posts

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी….

news

कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली दोन मुलींसह महिलेने केली आत्महत्या….!

news

पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

news

Leave a Comment