स्टोरी

सरकारने चालू केलेल्‍या ७७८ पैकी ७०० योजना जनतेला ठाऊक नाहीत ! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Spread the love

१२ ऑगस्ट वार्ता: सध्‍याच्‍या सरकारने मोठा गाजावाजा करत चालू केलेल्‍या ७७८ योजनांपैकी ७०० योजनांची माहिती जनतेला नाही. या योजना प्रत्‍यक्षात कागदावरच दिसत आहेत. बहुसंख्‍य लोकांपर्यंत या योजना पोचल्‍याच नाहीत, तसेच अनेकांना तर त्‍या ठाऊकही नाहीत. त्‍यामुळे हे सरकार बोलघेवढेपणा करत असून ‘शासन आपल्‍या दारी’ असे विविध उपक्रम शासन राबवत असले तरीही याचा कुणालाही लाभ होत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.


Spread the love

Related posts

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे भरधाव बोलेरो गाडीला भीषण अपघात.

प्रसाद परब

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

news

जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

news

Leave a Comment