पालकमंत्र्यांचा जनता दरबार म्हणजे निवडणुकीचा फार्स – आमदार वैभव नाईक
सिंधुदुर्ग: अडीच वर्षाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यात शिंदे- फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात आरोग्य, कृषी, महसूल,शिक्षण या विभागांसह अन्य विभागाचे शेकडो प्रश्न प्रलंबित असून...
