ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेने सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार केला.
सावंतवाडी प्रतिनिधी: शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी जीवनभर सर्व सामान्य माणसाचा विचार केला. त्याला मोठं केलं. सावंतवाडी ऑटो रिक्षा...
