केवळ हिंदूंचीच नव्हे, अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याचा विचार करावा ! अध्यक्ष राहुल नार्वेकर
१८ सप्टेंबर वार्ता: राज्यघटनेनुसार भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ आहे. सद्य:स्थितीत मात्र सरकारने केवळ एका समाजाची म्हणजे हिंदूंचीच धार्मिक स्थळे नियंत्रणात घेतली आहेत. कायदा सर्वांना समान असावा....
