रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित ! केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती….वाशिष्ठी, सावित्री आणि मुचकुंदी या नद्यांचा समावेश
रत्नागिरी – देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील वाशिष्ठी, सावित्री आणि मुचकुंदी हे जिल्ह्यातील ३...
