रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक! शासनाचे माझी वसुंधरा अभियान!
१५ जून वार्ता: देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत नाव मिळवलेल्या रत्नागिरी नगर परिषदेने कोकण विभागात पुन्हा चांगली कामगिरी केली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ३.०...
